April 14, 2024 Sunday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

RTI News

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर

रायगड / प्रतिनिधी : सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे …

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणार आमरण उपोषण पुढील २ दिवसात पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत आणणार जनते समोर Read More »

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

Traffic rules have changed! 10 thousand The currency will be torn, the license will also be cancelled

वाहतुकीचे नियम बदललेत! १० हजारांचे
चलन फाडणार, लायसन्सही रद्द होणार

मुंबई :- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस कडक कारवाई करत आहेत. १ फेब्रुवारीपासून वाहतूक नियमांच्या चलनात मोठा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम तोडताना कोणी पकडले गेले तर त्याला १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. एवढेच नाही तर हे चलन थेट लोकांच्या बँक खात्यातून कापले जाणार आहे. यासाठी तिथेच एटीएम कार्डने स्वाईप करण्याची सोय करण्यात …

वाहतुकीचे नियम बदललेत! १० हजारांचे
चलन फाडणार, लायसन्सही रद्द होणार
Read More »

ganpatipule-plan-changes-to contracting from

गणपतीपुळे आराखड्यातील बदल ठेकेदारधार्जिणे

रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटनस्थळासाठीचा १०२ कोटींच्या विकास आराखड्यात बदल करण्यात आला. त्याची माहिती ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती यांना दिली नाही वा त्यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही, असा आरोप करत केलेले बदल हे ठेकेदारधार्जिणे असल्याचा संशय आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

97 schools closed in Ratnagiri

रत्नागिरीत शहरी भागातील ९७ शाळा बंदच

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी होऊ लागला असून ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र अजूनही कोरोनाची भीती शहरी भागातील शाळांमध्ये आहे. प्राथमिकच्या ९ आणि माध्यमिकच्या ८८ अशा मिळून ९७ शाळा अजूनही बंद आहेत.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top